आदिवासी विभागाच्या हलगर्जीपणामुळे एकाचा बळी

पालघरमध्ये कुपोषणाचा मुद्दा गाजत असतानाच आदिवासी विकास विभागाच्या हलगर्जीपणामुळे आणखी एक बळी गेलाय. 

Updated: Oct 8, 2016, 08:25 AM IST
आदिवासी विभागाच्या हलगर्जीपणामुळे एकाचा बळी title=

पालघर : पालघरमध्ये कुपोषणाचा मुद्दा गाजत असतानाच आदिवासी विकास विभागाच्या हलगर्जीपणामुळे आणखी एक बळी गेलाय. 

विक्रमगड तालुक्यातील साखरे अश्रमशाळेत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिनींची प्रकृती अचानक खालावल्याने एकीचा मृत्यू झालाय तर एक विद्यार्थिनी अत्यवस्थ आहे.

कौशल्या असं मृत मुलीचा नाव आहे. तर कलम चौधरी नावाची मुलगी अत्यवस्थ आहे.