ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं, काहीतरी साद घालतायत, जरूर ऐका!

शेतकरी खचून जाऊन नाही, यासाठी या चिमुकल्यांनी शेतकऱ्यांना साद घातली आहे.

Updated: Oct 20, 2015, 10:58 AM IST

औरंगाबाद : 'झी २४ तास'च्या वतीने घेण्यात आलेल्या दुष्काळावर मात, कुटुंबाला साथ, या कार्यक्रमात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांनी एक गीत गायलं हे, गीत ज्ञानेश्वर वाकुडकर यांनी लिहलं होतं.

शेतकरी खचून जाऊन नाही, यासाठी या चिमुकल्यांनी शेतकऱ्यांना साद घातली आहे, ही साद ऐकण्यासारखी आहे, यामुळे शेतकरी कुटुंब कोणत्या परिस्थितीतून जात आहे, याची निदान कल्पना तरी महाराष्ट्राच्या जनतेला येणार आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.