भाऊ कदम आणि सागर कारंडे झाले जय-वीरू

'चला हवा येऊ द्या' ची महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यातही गेली आहे. गोव्यात झालेल्या या शोला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. 

Updated: Jan 15, 2016, 05:58 PM IST

गोवा : 'चला हवा येऊ द्या' ची महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यातही गेली आहे. गोव्यात झालेल्या या शोला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. 

या शो मधील एका स्किटमध्ये सागर कारंडे आणि आणि भाऊ कदम जय वीरू झाले होते. 

या स्किटमध्ये श्रेया बुगडे ही सई ताम्हणकर+बसंती झाली होती.