विराट कोहली आयपीएल ट्रॉफी जिंकणार का? RCB बाबत सुरेश रैनाची मोठी भविष्यवाणी

आयपीएल 2024

सर्वांना उत्सुकता असेल्या आयपीएलच्या 17 व्या हंगामास येत्या 22 मार्चपासून सुरूवात होत आहे. त्यासाठी आता खेळाडू देखील तयार झालेत.

आरसीबी

गेल्या 16 वर्षात एकदाही आयसीबीला आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरता आलं नाही. त्यामुळे यंदाच्या वर्षी तरी आरसीबी जिंकेल अशी आशा आहे.

सुरेश रैना

अशातच आता कोहली मन नाही तर आयपीएल ट्रॉफी जिंकणार का? असा सवाल सुरेश रैना विचारला गेला. त्यावर त्याने मोठं वक्तव्य केलं.

विराट पात्र

विराट कोहली नक्कीच आयपीएल ट्रॉफीला पात्र आहे. त्याने भारतीय संघ आणि आरसीबीसाठी खूप चांगली कामगिरी केली आहे, असं सुरेश रैना म्हणतो.

प्रेम आणि यश

विराट कोहलीसला आरसीबीमध्ये खूप प्रेम आणि यश मिळालंय आणि त्याचे चाहते यासाठी पात्र आहेत, असंही रैना म्हणतो.

कोहलीचा फॅन

माझा मुलगा देखील विराट कोहलीचा फॅन आहे. त्याने नेहमी त्याबद्दल उत्सुकता असते, असंही रैना म्हणतो.

लॉकी फर्ग्युसन

दरम्यान, आरसीबीचा संघात आता लॉकी फर्ग्युसन आणि अल्झारी जोसेफ यांसारख्या खेळाडूंचा समावेश झाला आहे.

VIEW ALL

Read Next Story