आता रेल्वे तिकीट बुकींग रद्द करण्याची गरज नाही, नियम जाणून घ्या

शुल्क नाही

Indian Railways: रेल्वेच्या नियमानुसार, तुम्ही तुमचे तिकीट रद्द न करता प्रवासाची तारीख बदलू शकता, त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

रेल्वेचे नियम

भारतीय रेल्वेने दररोज लाखो लोक प्रवास करतात. प्रवास सुखकर करण्यासाठी रेल्वेने काही नियम केले आहेत. यापैकी एक नियम जाणून घेऊया.

नियोजन बदलते

प्रवासासाठी आपण आधीच तिकीट बुक करतो पण प्रवासाची वेळ जवळ आली की नियोजन बदलते आणि तिकीट रद्द करावे लागते.

कन्फर्म तिकिटावरच

पण तुम्ही रेल्वे तिकीट रद्द न करता प्रवासाची वेळ बदलू शकता. कन्फर्म तिकिटावर तुमच्या प्रवासाची तारीख बदलता येईल.

वेळ बदला

पण तुम्ही रेल्वे तिकीट रद्द न करता प्रवासाची वेळ बदलू शकता. कन्फर्म तिकिटावर तुमच्या प्रवासाची तारीख बदलता येईल.

48 तास आधी

यासाठी तुम्हाला ट्रेन सुटण्याच्या 48 तास आधी आरक्षण काउंटरवर तुमचे तिकीट सरेंडर करावे लागेल.

तारखेसाठी अर्ज

तसेच तुम्हाला नवीन तारखेसाठी अर्ज करावा लागेल. येथे तुम्हाला क्लास अपग्रेड करण्याचा पर्याय देखील मिळेल.

तारीख आणि क्लास

अर्ज प्राप्त झाल्यानंतर, तुमच्या प्रवासाची तारीख आणि क्लास दोन्ही बदलले जातील.

शुल्क नाही

तारीख बदलण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र वर्ग बदलल्यास त्या वर्गाच्या भाड्याच्या आधारे पैसे आकारले जातील.

प्रवासाची तारीख

या सोप्या पद्धतीने तुम्ही प्रवासाची तारीख बदलू शकता आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही.

VIEW ALL

Read Next Story