मानव की पृथ्वी? पहिल्यांदा कुणाचा अंत होणार?

संशोधकांनी केला धक्कादायक दावा

पृथ्वीच्या विनाषाबाबात अनेक दावे करण्यात येतात. पृथ्वीच्या अंताबाबत संशोधकांनी धक्कादायक निष्कर्ष काढला आहे.

ग्लोबल वार्मिंग

ग्लोबल वार्मिंगमुळे तापमान वाढून देखील पृथ्वीचा विनाष होवून मानवजात नष्ट होवू शकते.

आन्विक युद्ध

पहिले कारण म्हणजे पृथ्वीवर आन्विक युद्ध होवून न्यूक्लियर हल्ल्यामुळे मानवजात नष्ट होवू शकते.

सर्गिक आपत्ती

मोठ्या नैसर्गिक आपत्तीमुळे पृथ्वीचा विनाश होवू शकतो.

उल्कावर्षा

उल्कावर्षामुळे डायनोसरची प्रजाती नष्ट झाली. त्याच प्रकारे मानवही नष्ट होवू शकतात.

जीवसृष्टीचा विनाश

यामुळेच संपूर्ण जीवसृष्टीचा विनाश होऊन पृथ्वीचा अंत होईल असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.

VIEW ALL

Read Next Story