कोण जिंकणार टी-20 वर्ल्ड कप? भारत की आफ्रिका? Shoaib Akhtar म्हणतो...

शोएब अख्तर

भारत आणि साऊथ अफ्रिका यांच्यातील फायनलमध्ये कोणता संघ जिंकणार? यावर शोएब अख्तरने मोठं वक्तव्य केलंय.

टीम इंडिया

मला वाटतं की टीम इंडिया टी-20 वर्ल्ड कप जिंकण्यास पात्र आहे. मी त्यांना शुभेच्छा देखील देतो, असं शोएब अख्तरने म्हटलं आहे.

दोन्ही वर्ल्ड कप

गेली दोन्ही वर्ल्ड कप देखील टीम इंडियाने जिंकायला हवे होते, असं मी वारंवार सांगतोय. त्यांच्या प्रतिभा आहे, असंही शोएब अख्तरने म्हटलं आहे.

टीम इंडियाची पात्रता

यंदाचा टी-ट्वेंटी वर्ल्ड कप देखील टीम इंडियाने जिंकावा, असंही मला वाटतंय. त्यांची पात्रता आहे, असंही अख्तर म्हणतो.

पहिलीच फायनल

टॉसवर अनेक गोष्टी अवलंबून असतील. साऊथ अफ्रिका पहिलीच फायनल खेळत असल्याने त्यांच्यावर प्रेशर असेल, असंही तो म्हणतो.

फिरकी गोलंदाज

भारतीय फिरकी गोलंदाजांसमोर कोणते फलंदाज टिकणार आहेत? मला वाटतं की टीम इंडियानेच वर्ल्ड कप जिंकायला हवा, असं अख्तर म्हणतोय.

VIEW ALL

Read Next Story