जेवल्यावर ताटातच हात धुता? ज्योतिषशास्त्र काय सांगते पाहा!

अनेक जणांना जेवून झाल्यानंतर त्याच ताटात हात धुण्याची सवय असते

मात्र, हिंदू धर्मानुसार जेवलेल्या ताटात हात धुणे अशुभ मानले जाते

ताटातच हात धुतल्याने अन्नपूर्णा क्रोधित होते, अशी मान्यता आहे

एका चुकीमुळं संपूर्ण कुटुंबावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असं मानले जाते

ज्योतिष शास्त्रानुसार, जेवून झाल्यानंतर त्याच ताटात कधीच हात धुऊ नये

ताटात हात धुतल्याने धनाची देवी लक्ष्मी आणि अन्नपूर्णेचा कोप होतो

अन्नाच्या प्रत्येक कणाचा आदर केला पाहिजे, अशी मान्यता आहे.

तसंच, ताटात जेवढे पोटाला पुरेल तेवढेच अन्न वाढून घ्यावे

अन्न टाकून देण्याची सवय असेल तर आत्ताच ही चूक दुरुस्त करा

VIEW ALL

Read Next Story