मुंबईत त्सुनामी आल्यास काय होईल? AI नं दाखवलं भविष्य

मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते.

मुंबई शहराला मोठी किनारपट्टी लाभली आहे.

भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर वसलेलं मुंबई शहर हे अनेकांना आकर्षित करत असतं.

पण जर मुंबईत त्सुनामी आली तर नेमकं काय होईल याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?

AI च्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या फोटोंमध्ये हा नजारा दिसत आहे.

या फोटोंमध्ये मुंबईच्या रस्त्यांवर पूर्ण पाणी दिसत आहे.

हे फोटो पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर काटा येईल.

स्वप्नांची नगरी असणाऱ्या मुंबईचं यात भयानक रुप दिसत आहे.

याआधी अनेकदा काही रिपोर्ट्समधून मुंबई पाण्यात बुडू शकते असे दावे कऱण्यात आले आहेत

पण सुदैवाने अद्याप तरी मुंबईत तशी स्थिती उद्धभवलेली नाही.

VIEW ALL

Read Next Story