लग्नातील साडीच पुन्हा का नेसली? राष्ट्रीय पुरस्कारविजेत्या आलियानं दिलेलं कारण तुम्हालाही आवडेल

आलिया भट्ट

आलिया भट्टला काल 'गंगुबाई' या तिच्या चित्रपटासाठी 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलं.

आलियाची साडी चर्चेत

आलियानं या कार्यक्रमात तिच्या लग्नाची साडी नेसली होती. तिनं ती साडी पुन्हा का नेसली अशा चर्चा सुरु असताना आलियानं अखेर कारण सांगितलं आहे.

आलियाची खास पोस्ट

आलियानं तिला 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारनं सन्मानित करण्यात आलंनंतर एक खास पोस्ट शेअर केली आहे.

69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारातील काही खास क्षण

आलियानं हे फोटो शेअर करत 'ते फोटो, तो क्षण, त्या आठवणी आयुष्यभरासाठी आहेत', असे कॅप्शन दिले.

साडी नेसल्याचे कारण काय?

साडीतील आणखी काही फोटो शेअर करत आलियानं लग्नातील साडी पुन्हा नेसण्याचे कारण सांगितले आहे. आलिया म्हणाली की 'एका खास दिवसासाठी खास आऊटफिट हा गरजेचा असतो आणि कधीतरी... त्यालाशोभेल असा आऊटफिट आपल्याकडे असतो. जी गोष्ट कधी खास असते ती पुन्हा पुन्हा खास असू शकते.'

आलियाचा चाहत्यांसाठी खास मेसेज

आलियानं हे फोटो शेअर करत तीन हॅशटॅग वापरले आहेत. त्यात #rewear #reuse #repeat या सगळ्याचा अर्थ हा पुन्हा-पुन्हा तेच कपडे परिधान करा.

रणवीरसोबतचा तो खास फोटो

आलियानं रणबीरसोबतचा देखील एक खास फोटो शेअर केला आहे. आलियाच्या या खास क्षणात रणबीर तिच्यासोबत होता. (All Photo Credit : Alia Bhatt Instagram)

VIEW ALL

Read Next Story