पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार बाहेरुन आलेल्या व्यक्तीला गुळ-पाणी देण्याची पद्धत आहे

तसंच, जेवून झाल्यानंतर गुळ खाण्याचीही काही जणांना सवय आहे

जेवणानंतर गुळ खाणे शरीरासाठी व आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे.

गुळात खूप पौष्टिक तत्वे असतात. आपल्या आरोग्यासाठी या पौष्टिक तत्वांची गरज असते

जेवणानंतर गुळ खाल्ल्याने पाचनसंस्था सुधारते

तसंच, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासही मदत होते

वजन कमी करण्यासाठीही गुळ फायदेशीर असतो

गुळ खाल्ल्याने शरीरातील हाडांना बळकटी येते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story