मोटिवेशनल स्पीकर जया किशोरी लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारला जातो.

काही दिवसांपुर्वी धीरेंद्र शास्त्रींसोबत जया किशोरी यांचे नाव जोडले गेले.

ही एक अफवा असल्याचे जया किशोरी यांनी स्पष्ट केले.

मी लग्न नक्की करेन पण आता तसा विचार नाही, असे त्यांनी म्हटले होते.

जया किशोरी यांनी लग्नासाठी 2 अटी ठेवल्या आहेत. अटी पूर्ण करणाऱ्यासोबतच लग्न करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

पहिली अट म्हणजे जया किशोरींना आपल्या आई-वडिलांसोबतच राहायचे आहे. त्या त्यांच्यापासून दूर जाऊ इच्छित नाहीत.

दुसरी अट म्हणजे जया किशोरी जिथे कुठे जातील तिथे आपल्या आई-वडिलांना घेऊन जातील.

जया किशोरी यांच्या जन्मानंतर त्यांचा पूर्ण परिवार कोलकाताला शिफ्ट झाला.

लग्न हे जबाबदारीचे काम असून विचारपूर्वक निर्णय घ्यावा असे त्यांना वाटते.

जया किशोरी श्रीकृष्णाला आपले पहिले प्रेम मानतात.

VIEW ALL

Read Next Story