Eating Habits : अन्न 32 वेळा चघळण्याचा नियम कितपत योग्य?

अन्न आपल्या शरीराला ऊर्जा देते त्यासोबत ते योग्य पद्धतीने खाणं महत्त्वाच आहे.

डॉक्टर आणि आहार तज्ज्ञ आपल्या अन्न हे 32 वेळा चघळण्याचा सल्ला देतात.

अन्न हे 32 वेळा चघळून खाल्ल्यास पचनास हल्ल जातं.

32 वेळा चघळण्याचा नियम अनेक प्रकारच्या अन्नांवर लागू होतो.

अन्न नीट चघळल्याने अन्नाचे तुकडे होतात आणि लाळेसह अन्ननलिकेत जाते. अन्ननलिका तुमच्या पोटात अन्न वाहून नेते.

अन्न चघळल्याने पचनसंस्था अन्न पचवण्यासाठी स्वतःला तयार करते.

जास्त वेळ अन्न चघळल्याने अधिक पोषक आणि ऊर्जा शोषण्यास मदत होते.

जितक्या वेळा तुम्ही तुमचे अन्न चघळता तितके जास्त निरोगी वजन तुम्ही राखण्यास सक्षम असाल.

अन्न पूर्णपणे चघळणे तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी चांगले असते. यामुळे दातांना व्यायाम होतो.

जर अन्न नीट चघळले तर आतड्यांमध्ये बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता फारच कमी असते.

अन्न चिघळून न खाल्ल्यास फुगणे, जुलाब, छातीत जळजळ, पेटके, चिडचिड, कुपोषण, आंबट ढेकर, गॅस यांसारख्या पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story