सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याने केले होता धक्कादायक खुलासे

ऐश्वर्या आणि सलमान खान यांच्या अफेअरच्या चर्चा खूप रंगल्या होत्या. त्याचबरोबर त्यांचे ब्रेकअपदेखील चर्चेचा विषय ठरले होते

ऐश्वर्या-सलमानच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्या रायने अनेक धक्कादायक खुलासे केले होते.

सलमान खान मद्यधुंद अवस्थेत ऐश्वर्याला अंडरवर्ल्डची धमकी देत होता.

ऐश्वर्याने म्हटलं होतं की, सलमानने तिचं मानसिक व शारीरिक शोषण केले होते.

सलमान मद्यधुंद अवस्थेत तिच्यासोबत गैरवर्तन करत होता. तसंच, मारहाणदेखील केली होती, असा आरोप ऐश्वर्याने केला होता

तसंच, सहकलाकारांसोबत ऐश्वर्याचे अफेअर असल्याचा संशयदेखील सलमानला होता.

मात्र, ऐश्वर्याने केलेले हे आरोप सलमानने फेटाळले होते. मी कधीच तिला मारहाण केली नाही, असं त्याने म्हटलं होतं

तसंच, मी तिच्या घरासमोर जावून गोंधळ घातला होता, हे मी मान्य करतो, असंही त्याने कबुल केलं होतं.

VIEW ALL

Read Next Story