ना लग्नाची ना करियरची, सायली संजीवला वाटते 'या' गोष्टीची भीती

सायली संजीव

महाराष्ट्रातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजेच सायली संजीव.. मालिका, नाटकं आणि सिनेमांच्या माध्यमातून तिने नाव कमावलंय.

सोशल मीडिया

विविध मालिकांमधून लोकांच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री सायली संजीव सोशल मीडियावर चर्चेत असते.

भावना

सायली संजीव सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करते आणि आपल्या भावना देखील अनेकदा बोलून दाखवते.

काहे दिया परदेस

'काहे दिया परदेस' ही तिची मालिका चांगलीच गाजलीच गाजली होती. त्यामुळे ती घराघरात आणि तरुणांच्या मनात पोहोचली.

एका गोष्टीची भीती

मात्र, तुम्हाला माहितीये का? सायली संजीवला एका गोष्टीची फार भीती वाटते. सोशल मीडियावर तिने याचा खुलासा केलाय.

टेम्पलेट

इन्टाग्रामवर एक टेम्पलेट शेअर करत आपल्याला माणसांची भीती वाटते, असं सायली संजीवने शेअर केलं होतं.

चित्रपट

दरम्यान, मन फकिरा, झिम्मा, गोष्ट एका पैठणीची, ओले आले हे तिचे चित्रपट चांगले गाजले आहेत. आगामी प्रोजेक्टवर ती सध्या काम करताना दिसतेय.

VIEW ALL

Read Next Story