शेखर सुमन

अभिनेता शेखर सुमनही आपल्या पहिल्या मुलाला गमावलं आहे.

कबीर बेदी

कबीर बेदी याच्या मुलानं आत्महत्या केली होती. त्याला मानसिक आजार झाला होता. तेव्हा त्याचे वय हे 26 इतके होते.

गोविंदा

गोविंदा यानंही आपलं पहिलं बाळ गमावलं आहे. त्यानं आपली 4 महिन्यांची मुलगी गमावली होती.

काजोल-अजय देवगण

अनेकांना माहिती नसेल परंतु काजोलचेही 1999 साली तिचे अजय देवगणशी लग्न झाल्यानंतर पहिले मिसकॅरेज झाले होते.

शाहरूख खान-गौरी खान

शाहरूख खान आणि गौरी खान यांनी तीन मुलं आहेत. परंतु त्यांच्या लग्नानंतर 1997 साली मात्र गौरी खान हिचे मिसकॅरेज झाले होते.

किरण राव

आमिर खान आणि किरण राव यांनी 2005 साली लग्न केले. 2009 साली किरण राव हे आपल्या पहिल्या बाळासह गरोदर होती परंतु तिला आपले पहिले मुलं गमावावे लागले होते.

शिल्पा शेट्टी

करण कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांनी 2009 साली विवाहगाठ बांधली परंतु त्याच्यानंतर पुढल्याच वर्षी शिल्पा शेट्टी गरोदर होती परंतु तिनं मिसकॅरेज झाले.

VIEW ALL

Read Next Story