ऐश्वर्या रायला सौंदर्याची खाण म्हणून ओळखलं जातं.

ऐश्वर्या राय बच्चनने १९९४ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील सन सिटी येथे मिस वर्ल्डचा किताब जिंकून भारताचा गौरव केला होता!

सगळ्यात सुंदर अभिनेत्रीमध्ये ऐश्वर्या रायचा उल्लेख प्रामुख्याने घेतला जातो.

निळे-हिरवे डोळे, ग्लोईंग स्किन... असं काहीच नाही की, ऐश्वर्यामध्ये काही कमी आहे.

मात्र सुंदर अभिनेत्री अचानक ऐकेकाळी वेगळी दिसू लागली. आणि सगळ्यांनाच आश्चर्य वाटू लागलं.

अनेकदा तिने फेस सर्जरी केल्यामुळे तिच्या चेहऱ्यात बदल झाल्याचं बोलंल गेलं

मात्र कायम ऐश्वर्याने चेहऱ्या सर्जरीवर बोलणं टाळलं. खरंतर ऐश्वर्यातील हा बदलं तिच्या प्रेग्नंसीनंतर झाला.

VIEW ALL

Read Next Story