लग्न होताच 'या' अभिनेत्रीचे करिअर झाले उद्ध्वस्त

सोनम खानने मजबुरीतून अभिनेत्री बनण्याचा निर्णय घेतला होता.

आठवीत नापास होताच तिने अभिनयाच्या दुनियेत प्रवेश केला.

सोनम निर्मात्याकडे काम मागण्यासाठी ती सेटवर देखील गेली होती.

त्यावेळी ऋषि कपूर यांनी तिला यश चोप्रा यांना भेटण्याचा सल्ला दिला.

यश चोप्रां यांनी तिला बघाताच पहिला ब्रेक दिला. तिरछी टोपी वाले या गाण्याने ती रातोरात स्टार बनवलं.

करिअरच्या शिखरावर असताना लग्न झाले. त्याच ठिकाणी तिची कारकीर्द ठप्प झाली.

VIEW ALL

Read Next Story