भारताने आत्तापर्यंत किती जणांना अंतराळात पाठवले?

भारताने अलीकडेच अंतराळ दिन साजरा केला.

पण तुम्हाला माहितीये का आत्तापर्यंत भारताने किती जणांना अंतराळात पाठवलं आहे.

राकेश शर्मा हे अंतराळात जाणारे एकमेव भारतीय आहेत.

128 वे अंतराळात जाणारे मानव ते ठरले होते.

1984मध्ये रशियाच्या सोयूझ टी 11 या रॉकेटमधून ते अंतराळात गेले होते

तर, अमिरेकेने आत्तापर्यंत 379 जणांना अंतराळात पाठवलं असून रशियाने 128 जणांना पाठवलं आहे.

VIEW ALL

Read Next Story