सामना संपल्यानंतर रोहित शर्मा अंपायरशी का भांडला?

तेजश्री गायकवाड
Oct 19,2024


भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यादरम्यान रोहित शर्माचा अंपायरशी वाद झाला.


रोहितसोबत विराट कोहलीही संतापलेला दिसत होता.


भारत-न्यूझीलंड कसोटीच्या चौथ्या दिवसाच्या शेवटी ही घटना घडली.


कमी प्रकाशामुळे अंपायरनी स्टंपवर चर्चा केली.


याआधीही न्यूझीलंडचे खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये गेले होते.


पण रोहितला हा सामना खेळवायचा होता कारण अजून ओव्हर बाकी होत्या.


मात्र, त्यानंतर लगेच पाऊस आला आणि लगेच कव्हर्सने मैदान झाकण्यात आले.

VIEW ALL

Read Next Story