T20 मध्ये 'या' युवा गोलंदाजाने घेतलेत सर्वाधिक विकेट्स

टी-ट्वेंटी वर्ल्ड कप

सध्या टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा धमाका सुरू आहे. अशातच भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज कोण? माहितीये का?

यझुवेंद्र चहल

टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यात यझुवेंद्र चहलने 80 सामन्यात 96 विकेट्स नावावर केल्या आहेत.

भुवनेश्वर कुमार

तर भुवनेश्वर कुमारचा दुसरा नंबर लागतो. भूवीने 87 सामन्यात 90 विकेट्स घेतल्या आहेत.

हार्दिक पांड्या

एवढंच नाही तर स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याने 95 सामन्यात 80 विकेट्स नावावर केल्या आहेत.

जसप्रीत बुमराह

टीम इंडियाचा संकटमोचक जसप्रीत बुमराह याने 65 सामन्यात 79 विकेट्स घेतल्या आहेत.

आर आश्विन

तर फिरकीपटू आर आश्विनने 65 आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी सामन्यात 72 खेळाडूंना तंबूत पाठवलंय.

अर्शदीप सिंग

टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट अर्शदीप सिंगने 47 सामन्यात 67 विकेट्स घेतल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story