वर्ल्ड कप जिंकताच टीम इंडियासाठी वाईट बातमी; 'या' खेळाडूला झाला ब्लड कॅन्सर

टी-ट्वेंटी वर्ल्ड कप

टीम इंडियाने साऊथ अफ्रिकेचा पराभव केला अन् टी-ट्वेंटी वर्ल्ड कपवर दुसऱ्यांदा नाव कोरलं.

वाईट बातमी

टीम इंडियाचा विजयाचा उत्सव सर्वत्र साजरा होत असतानाच आता वाईट बातमी समोर आली आहे.

अंशुमन गायकवाड

टीम इंडियाचे माजी सलामीवीर फलंदाज आणि प्रशिक्षक अंशुमन गायकवाड यांना ब्लड कॅन्सर झाल्याची माहिती समोर आलीये.

मदतीची मागणी

वर्ल्ड कप स्टार संदीप पाटील यांनी अंशुमन गायकवाड यांच्यासाठी बीसीसीआयकडे मदतीची मागणी केली आहे.

बीसीसीआय

गायकवाड यांचे भारतीय क्रिकेटमधील योगदान लक्षात घेऊन बीसीसीआयने साथ देयला हवी, असं संदीप पाटील यांनी म्हटलं आहे.

क्रिकेट करियर

अंशुमन गायकवाड यांनी भारतासाठी 40 कसोटी आणि 15 एकदिवसीय सामने खेळले आहेत.

टीम इंडियाचे प्रशिक्षक

अंशुमन गायकवाड यांनी 1997 ते 1999 आणि पुन्हा 2000 या काळात टीम इंडियाचे प्रशिक्षक देखील होते.

VIEW ALL

Read Next Story