चाणक्यने सांगितलंय गुरुचं महत्त्व

चाणक्यला भारतातील सर्वात महान विद्वान आणि अर्थतज्ज्ञ मानण्यात आलं आहे. चाणक्यने आपल्या नितीशास्त्रात गुरुचं महत्त्व समजावून सांगितलं आहे.

अशा गुरुंचा तात्काळ त्याग करा

3 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. यानिमित्ताने चाणक्यने नितीशास्त्रात आपल्या गुरुचा त्याग करण्यास का सांगितलं आहे हे समजून घ्या.

आई-वडील पहिले गुरु

प्रत्येक मुलाचा पहिला गुरु आपले आई-वडील आणि नंतर शिक्षक आणि त्यानंतर आपले अनुभव असतात असं चाणक्य सांगतात.

गुरुशिवाय ज्ञान मिळणं कठीण

गुरुशिवाय शिष्याला ज्ञान मिळणं कठीण असल्याने चाणक्यने गुरुला देवाचा दर्जा दिला आहे.

शिष्याप्रमाणे गुरुचंही कर्तव्य

ज्याप्रकारे शिष्याने गुरुकडे स्वत:ला समर्पित केलं पाहिजे, त्याप्रमाणे एका गुरुचंही तितकंच कर्तव्य असतं असं चाणक्य सांगतात.

गुरु बनवताना काळजी घ्या

गुरु शिष्याचं मार्गदर्शन करतो. त्याला चांगलं, वाईटमधील अंतर सांगतो. त्यामुळे गुरु बनवताना काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं असतं.

गुरुकडेच विद्या नसेल तर...

चाणक्य सांगतात की, जर गुरुकडेच विद्या नसेल तर तो शिष्याचा उद्धार कसा करणार? अशा गुरुचा त्याग करणं उचित आहे.

अन्यथा संपत्तीसह करिअरही नष्ट होईल

विद्या नसलेल्या गुरुकडून शिक्षा घेतल्याने फक्त आर्थिक हानी होत नाही, तर पूर्ण भविष्यच उद्ध्वस्त होतं.

VIEW ALL

Read Next Story