Chanakya Niti : आर्य चाणक्य यांनी सांगितलेल्या 7 वचनांची बांधा खूण गाठ, जीवनात कधीच येणार नाही अपयश

आचार्य चाणक्य

आचार्य चाणक्य यांनी अनेक गोष्टींबद्दल सांगितलं आहे. या गोष्टींचा जीवनात अवलंब केल्यास कायम ऐश्वर्यसंपन्न राहाल. आयुष्यात कायमच पुढे जात राहाल.

राग

राग अतिशय चुकीची गोष्ट आहे. राग आल्यामुळे अनेकदा कळत नाही की, रागाच्या भरात माणूस काय बोलत आहे.

खोट्याचा आधार

कधीच, कोणत्याही स्तरावर खोट्याचा आधार घेऊ नका. कायम सत्यासोबत चालणे अत्यंत गरजेचे आहे. सत्य कायम चिरंतर असते.

लोभ

तुम्हाला जीवनात जे काही मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. कधीच कोणत्याही गोष्टीचा लोभ करू नका.

मेहनत

आचार्य चाणक्य यांच्या म्हणण्यानुसार, माणसाने कायम मेहनत करायला हवी. मात्र जी व्यक्ती मेहनत करण्यापासून दूर राहतात ते कायमच पाठी राहतात.

अहंकार

कधीही कोणत्याही पद्धतीचा अंहकार बाळगू नका. अगदी कोणताही प्रसंग आला तरी उतू नका मातू नका. कारण वेळ कधीही बदलू शकतो.

आळस

आळस तुम्हाला अनेकदा चांगल्या गोष्टींपासून लांब करतो. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर आळस कायमचा झटकून टाका.

अनुशासन

जीवनात यशस्वी होण्यासाठी नियम महत्त्वाचे ठरतात. कारण जीवनात यशस्वी होण्यासाठी नियम, अनुशासन कायमच महत्त्वाचे ठरते.

अहंकार

कधीही कोणत्याही पद्धतीचा अंहकार बाळगू नका. अगदी कोणताही प्रसंग आला तरी उतू नका मातू नका. कारण वेळ कधीही बदलू शकतो.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

VIEW ALL

Read Next Story