चाणक्य यांच्या मते, पालकांनी समाजात मुलाची स्तुती करू नये, अन्यथा होईल मोठं नुकसान


आचार्य चाणक्य यांच्या मते, पालकांनी त्यांच्या मुलाची समाजात कधीही स्तुती करू नये.


मुलांना प्रोत्साहन देणे योग्य आहे. पण पालकांनी आपल्या हुशार किंवा सद्गुणी मुलाची स्तुती करणे टाळले पाहिजे.


इतरांसमोर तुमच्या मुलाची स्तुती करणे हे आत्मपरीक्षण करण्यासारखे आहे. त्यामुळे तुमचे लोकांमध्ये हसू होऊ शकते.


पालकांच्या या गोष्टींमुळे समाजात त्याचा अपमान होऊ शकतो. त्याचा परिणाम मानसिकदृष्ट्या कुटुंबावर होऊ शकतो.


जर एखाद्याचा मुलगा खूप गुणी असेल तर समाजातील प्रत्येकाला त्याचे गुण सांगितले पाहिजेत असे नाही.


चाणक्य यांच्या मते, ज्या घरात हुशार मुलगा असतो त्या घराचे नाव समाजात आपोआप प्रसिद्ध होते. त्यासाठी कौतुकाची गरज नसते.

VIEW ALL

Read Next Story