'नवरा बायकोला मारेल तरचं TRP वाढेल!' नेमकं काय सांगतेय अभिनेत्री अमृता सुभाष ?

मराठी आणि बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या अनोख्या शैलीने ओळखली जाणारी अभिनेत्री अमृता सुभाष.

अभिनेत्री अमृता सुभाष ही ओटीटीवरील 'लस्ट स्टोरीज् 2' मधल्या इंटिमेंट सीन्समुळे आजही चर्चेत आहे.

अमृता सुभाषने एका मुलाखतीत तीला इंडस्ट्रीमध्ये आलेल्या वाईट अनुभवाबद्दल सांगितलं आहे

एका मुलाखतीमध्ये अभिनेत्री अमृता सुभाषने सांगितलं की निर्मात्याने 'या' एका सीनसाठी जबरदस्ती केली होती.

अभिनेत्री अमृता सुभाषने सांगितलं की एका डेली सोपच्या शुटींगदरम्यान निर्मात्याने घरगुती हिंसाचाराचा सीन जबरदस्ती करुन शुट करायला लावला होता.

या सीनबद्दल अमृताला पुर्वकल्पना देखील नव्हती.हा सीनला नकार दिला तेव्हा निर्मात्याने अमृता सुभाषला हे कारण सांगितलं.

'नवऱ्याने बायकोला मारलं तरचं TRP वाढेल' असं निर्मात्याने सांगितलं होतं.

हे ऐकल्यावर अमृताला खूप राग आला होता, हा इंडस्ट्री मधील सर्वात वाईट अनुभव आहे. असं अभिनेत्री अमृता सुभाषने सांगितलं.

VIEW ALL

Read Next Story