अनंत-राधिकाच्या लग्नात मिठाईच मिठाई, लोक म्हणाले...

नुकताच अनंत-राधिकाचा विवाहसोहळा पार पडला आहे.

या लग्न सोहळ्याची जगभारत चर्चा होत आहे.

लग्नात प्रत्येक व्यक्तीच्या जेवणाची पूर्ण काळजी घेतली गेली.

सोशल मीडियावर याच सोहळ्यातील मिठाईचे फोटो व्हायरल झालेत.

अनंतच्या लग्नातील मिठाईंचा लोकांनी आस्वाद घेता. म्हणाले ऐवढी मिठाई कधी संपणार

सर्व मिठाई स्टॉलवर सुंदर सजवण्यात आल्या होत्या.

VIEW ALL

Read Next Story