rajapur mumbai st bus accident

शेवटपर्यंत प्रयत्न केले मात्र बस थांबलीच नाही...

महाडमध्ये सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत दोन एसटी बस वाहून गेल्या. अपघातानंतर तब्बल नऊ दिवसांनी राजापूर-मुंबई बसचा सांगाडा शोधण्यात नौदलाच्या पथकांला यश आले. सावित्री नदीला आलेल्या पुरात ही एसटी वाहून गेली होती. 

Aug 13, 2016, 01:00 PM IST