govt 0

मुख्यमंत्र्यांनी खडसेंना खडसावले!

 हे आता आपलं सरकार आहे. सरकार विरोधी बोलण्याची सवय झाली आहे. आता आपण सत्तेत आहोत.

Nov 28, 2014, 09:48 AM IST

श्रीमंतांना आता महाग मिळणार स्वयंपाकाचा गॅस?

 श्रीमंतांना स्वयंपाकाचा गॅस सिलेंडर (एलपीजी) वर देण्यात येणारे अनुदान (सबसिडी) बंद करण्याचा विचार करीत आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी शुक्रवारी यासंदर्भातील संकेत दिले आहेत. 

Nov 21, 2014, 08:00 PM IST

दलित हत्याकांडाची सरकारने घेतली गंभीर दखल

अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा दलित हत्याकांडाची राज्य सरकारनं गंभीर दखल घेतलीय.

Nov 3, 2014, 05:41 PM IST

विकासकामांमुळे महाराष्ट्र नंबर वन - मुख्यमंत्री चव्हाण

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारने केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा राज्यात आमचे सरकार येईल, असा दावा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. त्याचवेळी केलेल्या विकासकामांमुळे महाराष्ट्र देशात नंबर वन आहे, असे ते म्हणालेत.

Sep 12, 2014, 10:40 PM IST

गूगलच्या 'पर्सन फाईंडर'ची जम्मू पूरग्रस्तांना मदत!

जम्मू काश्मीरमधल्या पुरात अडकलेल्या तुमच्या जवळच्या व्यक्तींना शोधण्यासाठी गूगलचं एक अॅप्लिकेश तुम्हाला मदत करू शकतं.

Sep 10, 2014, 03:48 PM IST

3600 करोडोंचा दंड… रिलायन्सला झटका

सरकारनं मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला (आरआयएल) तब्बल 3600 करोड रुपयांचा अतिरिक्त दंड ठोठावलाय.

Jul 15, 2014, 03:15 PM IST

१५० पोलीस अॅण्टी करप्शनच्या सापळ्यात

सरकारी विभागातील लाचखोरीला आळा घालण्यासाठी अॅण्टी करप्शन विभागाचे महासंचालक प्रवीण दीक्षित प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत महसूल विभागातल्या अधिकाऱ्यांपेक्षा लाचखोर पोलीस पहिल्या स्थानावर आहेत.

May 13, 2014, 07:26 PM IST

दुष्काळ निवारणासाठी सरकारच्या नव्या घोषणा

राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात 25 टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे. सध्या राज्यात 2400 टँकर्सनी पाणीपुरवठा होतोय. येत्या काही काळात ही संख्या पाच हजारांवर जाण्याची शक्यता आहे.

Mar 13, 2013, 07:43 PM IST

`आधार`ला निर्माण झालीय आधाराची गरज!

केंद्रसरकारच्या 'आधार' योजनेमुळं गरिबांना ‘आधार’ मिळणं तर सोडाच पण आधारकार्ड काढण्यासाठी सामान्यांच्या डोक्याचा ताप मात्र नक्कीच वाढलाय.

Jan 14, 2013, 04:56 PM IST

पूरग्रस्तांची सरकार दरबारी थट्टा

पूरग्रस्तांची सरकारनं थट्टा केल्याचं प्रकार वर्धा जिल्ह्यातल्या आर्वीमध्ये घडलाय. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं इथं पूरग्रस्तांना दिलेले धनादेश परत घेण्याची नामुष्की ओढवलीय.

Sep 9, 2012, 08:14 PM IST