garbage issue

औरंगाबाद कचरा प्रश्नावर मुख्यमंत्री संतप्त, अधिकारी-पदाधिकाऱ्यांना झापले

कचराप्रश्नावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतप्त झालेत. त्यांनी थेट औरंगाबाद महापालिका बरखास्त करावी का,असा संतप्त सवाल केलाय.  

Jul 18, 2018, 07:48 PM IST

औरंगाबाद महापालिकेच्या कचरा लपवाछपवीचा 'झी २४ तास'ने केला पर्दाफाश

तब्बल ६५ दिवस उलटून गेले तरी औरंगाबादचा कचरा प्रश्न सुटला नाहीये,त्यात आता कचरा प्रश्न सोडवण्याच्या नादात महापालिका थेट ऐतिहासिक वास्तूंमध्ये कचरा लपवण्याचे उद्योग करत असल्याची धक्कादायक बाब पुढं आली आहे.

Apr 21, 2018, 08:39 PM IST

औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 21, 2018, 07:15 PM IST

औरंगाबाद | १० दिवसात कचऱ्याची विल्हेवाट लावा- उद्धव ठाकरे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 19, 2018, 01:24 PM IST

औरंगाबाद महापालिका आयुक्त दीपक मुगळीकर यांची बदली

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबाद शहरातील कचरा प्रश्न चांगलाच पेटला आहे. हा प्रश्न आयुक्त दीपक मुगळीकर यांना भोवला आहे. 

Mar 16, 2018, 12:55 PM IST

औरंगाबाद कचरा प्रश्न : सुप्रीम कोर्टानेही औरंगाबाद महापालिकेला दिला दणका

कचरा प्रश्नावर सुप्रीम कोर्टानेही औरंगाबाद महापालिकेला दिलासा मिळाला नाही. औरंगाबाद खंडपीठाच्या नारेगावमध्ये कचरा टाकू नये, या अंतरिम आदेशाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. औरंगाबाद खंडपीठाच्या अंतरिम निर्णयाविरोधात महापालिका सुप्रीम कोर्टात गेली होती. 

Mar 9, 2018, 01:46 PM IST

औरंगाबाद - पडेगावात पोलिसांचा अत्याचार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 9, 2018, 01:07 PM IST

औरंगाबादच्या कचरा प्रश्नावर तात्पुरता तोडगा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 7, 2018, 11:35 PM IST

औरंगाबाद कचरा प्रश्न : महापालिकेचं पथक आणि पोलिसांना नागरीकांनी पिटाळले

औरंगाबादमध्ये कचरा प्रश्न चांगलाच पेटल्याचे चित्र आहे. आता अपेवाडीत पोलीस आणि महापालिकेचा पथक कचरा टाकण्यासाठी जगा पाहायला गेला असताना नागरिकांनी पोलिसांनाच पिटाळून लावले.

Mar 7, 2018, 12:47 PM IST

औरंगाबादमध्ये आजही कच-याचा तोडगा न निघाल्याने खंडपीठाची नाराजी

कचरा प्रश्नी आजही तोडगा निघाला नाही. त्यामुळे सलग १३ व्या दिवशी सुद्धा औरंगाबादमध्ये काचरकोंडी कायम आहे. महापालिकेनं आजही कचरा प्रश्नावर सक्षम तोडगा न दिल्याने खंडपीठाची नाराजी व्यक्त केलीये.

Feb 28, 2018, 06:37 PM IST

औरंगाबादचा कचरा प्रश्न बिकट, ग्रामस्थांशी चर्चा निष्फळ

कचराकोंडी कायम राहण्याचीच चिन्हं दिसत आहेत. नारेगाववासीयांशी पालकमंत्री दीपक सावंतांची चर्चा निष्फळ ठरली आहे. त्यामुळे आंदोलनासोबतच आरोग्याची समस्याही बिकट होणार आहे.

Feb 24, 2018, 09:29 AM IST

बापट साहेब परत या... कचरा कोंडीवर पोस्टर बाजी...

 पुण्यात कचरा प्रश्नावरून पेटलेलं राजकारण अजूनही शमलेलं नाहीए. कचरा कोंडीवर तात्परता का होईना तोडगा निघालेला असताना विरोधकांकडून पालकमंत्र्यावर खोचक स्वरुपाची टीका सुरुच आहे. 

May 10, 2017, 09:21 PM IST