भारतीय टीम

कोच बनल्यानंतर रवि शास्त्रींनी भारतीय टीमबाबत केलं मोठं वक्तव्य

भारतीय संघांचा प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीची बीसीसीआयने निवड केल्यानंतर शास्त्रींनी टीमहबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे की, विराट कोहलीच्या नेतृत्वातील सध्याची भारतीय टीम मागील टीमपेक्षा एक चांगली टीम बनण्याची क्षमता ठेवते. रवि शास्त्री यांची बुधवारी रात्री संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

Jul 13, 2017, 10:15 AM IST

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थानावर कायम

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थानावर कायम आहे. ICC ने नुकताच जाहीक केलेल्या टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थान कायम ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.

May 19, 2017, 08:57 AM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अशी असेल भारतीय टीम?

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय टीमची अजूनही निवड झालेली नाही. पण ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्कनं चॅम्पियन्स ट्रॉफीसाठीच्या भारताच्या संभाव्य टीमची घोषणा केली आहे.

Apr 27, 2017, 09:58 PM IST

ऋषभ पंतच्या वडिलांचे निधन, टीम सोडून परतला घरी

 भारतीय टीमचा युवा खेळाडू आणि आयपीएल-१० मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाकडून खेळणाऱ्या ऋषभ पंत याचे वडील राजेंद्र पंत यांचे बुधवारी आकस्मिक निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. 

Apr 7, 2017, 05:13 PM IST

भारताच्या पराभवासाठी हे २ जण आहेत जबाबदार

ऑस्ट्रेलियाकडून भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. भारतीय टीमच्या या पराभवासाठी कोण जबाबदार आहे? पण भारतीय संघाचा पराभव करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी २ भारतीयांचीच मदत घेतली.

Feb 26, 2017, 10:15 AM IST

आयसीसी वनडे रँकिगमध्ये अक्षर पटेलला टॉप १० मध्ये स्थान

भारत-न्यूजीलंडमध्ये झालेल्या पाच वनडे सामन्यांच्या सीरीजनंतर आयसीसीने नव्या गोलंदाजांची रॅंकिग जाहीर केली आहे. टीम इंडियाचा गोलंदाज अक्षर पटेलने सीरीजमध्ये 4 विकेट घेतले त्यामुळे रँकिंगमध्ये त्याला पाच स्थानांचा फायदा झाला आहे. अक्षर पटेल पहिल्यांदा टॉप 10 मध्ये आला असून तो 9 व्या स्थानावर आहे.

Oct 31, 2016, 12:33 PM IST

भारतीय टीमने आईच्या नावाची घातली जर्सी

टीम इंडियाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या जर्सीवर देवकी लिहिलं आहे. उपकर्णधार विराट कोहलीच्या जर्सीवर सरोज लिहिलं आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल असं का. ऐरवी प्रत्येक खेळा़डूच्या मागे त्याच्या टीशर्टर खेळाडूचं नाव असतं.

Oct 29, 2016, 02:48 PM IST

500 वी टेस्ट मॅच असणार भारतासाठी खास

टीम इंडियासाठी कानपूर टेस्ट ही खास असणार आहे. ग्रीनपार्क स्टेडिअममध्ये होणारी ही टेस्ट मॅच भारतीय क्रिकेट इतिहासातील 500 वी टेस्ट असणार आहे. 300 वी आणि 400 वी टेस्ट मॅच टीम इंडियाने जिंकली होती. आता 500 वी टेस्ट जिंकून भारतीय टीम हॅट्रीक करणार का याकडे लक्ष लागून आहे. आणखी एक खास गोष्ट म्हणजे अनिल कुंबळे सुद्धा या टेस्ट मॅचशी संबंधित आहे. कारण 300 व्या आणि 400 व्या टेस्ट मॅचमध्ये अनिल कुंबळेने खास भूमिका निभावली होती.

Sep 21, 2016, 04:49 PM IST

अचानक कसा झाला भारतीय टीमच्या फिल्डिंगमध्ये बदल

भारतीय टीम एकेकाळी खराब फिल्डिंगसाठी ओळखली जात होती. पण २०११ नंतर भारतीय टीमच्या फिल्डिगमध्ये चांगलाच फरक पडला आणि आज ऑस्ट्रेलियासह भारतीय टीमची फिल्डिंग ही जगात उत्तम मानली जावू लागली. दोन-तीन खेळाडू सोडले तर भारतीय टीममध्ये कोणतेही उत्तम फिल्डिंग करणारे खेळाडू नव्हते. पण आता जवळपास सगळेच खेळाडू उत्तम फिल्डिंगचं प्रदर्शन करतात. 

Jun 13, 2016, 10:19 AM IST

भारतीय टीमला मिळाला नवा 'विराट'

आयपीएल सामने संपताच टीम इंडिया जिम्बॉब्वे दौऱ्यावर जाणार आहे. यासाठी महेंद्र सिंग धोनीच्या टीममध्ये या नव्या विराटला संधी मिळू शकते. विराट कोहलीला जिम्बॉब्वे दौऱ्यासाठी आराम दिला जावू शकतो. त्यामुळे त्याच्या जागी नव्या खेळाडूला संधी मिळू शकते.

May 22, 2016, 04:59 PM IST

प्रत्येक भारतीयाच्या मनात असेल ही असावी भारतीय टीम

भारतीय टीम ही सेमीफायनलसाठी मुंबईमध्ये दाखल झाली आहे. गुरुवारी भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात फायनलमध्ये जाण्यासाठी थेट लढत होणार आहे. भारतीय टीममध्ये विराट शिवाय इतर कोणत्याही बॅट्समन चांगली खेळ करण्यात अपयशी ठरला आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट चाहत्यांमध्ये थोडी चिंता आहे.

Mar 30, 2016, 04:21 PM IST

गर्दी माझ्या विरोधात असेल तर माझा जोश आणखी वाढतो - विराट

भारतीय क्रिकेट फॅन हे जगातील कोणत्याही कोपऱ्यात मॅच असली तरी ती बघण्यासाठी आणि टीमला सपोर्ट करण्यासाठी पोहोचतात. 

Mar 8, 2016, 04:53 PM IST

रविंद्र जडेजाचा शुक्रवारी होणार साखरपुडा

भारताचा ऑलराउंडर क्रिकेट रविंद्र जडेजाचा साखरपुडा शुक्रवारी रिवाबा सोलंकीशी होत आहे. सकाळी नऊ वाजता साखरपुडा होईल असे रिवाबाचे वडील हरदेवसिंह सोलंकी यांनी सांगितले. याबाबत रविंद्र अथवा त्याच्या कुटुंबियांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. 

Feb 4, 2016, 01:36 PM IST

...तर इरफान पठानची भारतीय टीममध्ये वापसी

इरफान पठान काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा भारतीय संघात दिसू शकतो. सैयद अली ट्रॉफीमध्ये केलेल्या चांगल्या कामगिरी त्याची टीममध्ये वापसी होऊ शकते. त्याने या ट्रॉफीमध्ये सर्वात जास्त १७ विकेट्स घेतल्या होत्या आणि त्याच्या बॅटनेही चांगली कामगिरी केली होती.

Feb 2, 2016, 11:15 PM IST

विराटचे नेतृत्व दमदार मात्र वैयक्तिक कामगिरी चांगली नाही

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील गेल्या वर्षात भारतीय संघाने चांगली कामगिरी केलीये. कोहलीच्या नेतृत्वाखालील तब्बल २२ वर्षांनी भारतीय संघाने श्रीलंकेच्या संघाला त्यांच्या मातीत धूळ चारली. त्यानंतर मायभूमीत अव्वल स्थानी असलेल्या दक्षिण आफ्रिकेला चीतपट केले.

Jan 3, 2016, 12:24 PM IST