टी २० 0

गड गेला पण युवराज सिंह आला....

अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा एक धावेने पराभव करून दोन टी-२० सामन्यांची मालिका न्यूझीलंडने खिशात घातली. या सामन्यात भारताचा एका धावेने पराभव झाला असला तरी युवराज सिंग याची पुन्हा धडाकेबाज फलंदाजी पाहून गड गेला पण सिंह आल्याचे सुख भारतीय प्रेक्षकांच्या डोळ्यात दिसत होते.

Sep 11, 2012, 10:54 PM IST

टीम इंडियाचा लूक

सप्टेंबरमध्ये श्रीलंकेत होणा-या टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया या नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. आज मुंबईत टीम इंडियाच्या या नव्या जर्सीच एक कार्यक्रमात अनावरण करण्यात आले.

Aug 16, 2012, 06:51 PM IST