टी २० भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच

चुरशीच्या सामन्यात पाक विजयी

मोहम्मद हाफिज आणि शोएब मलिक यांच्या अर्धशतकी भागीदारीमुळे पाकिस्तानने भारतावर पहिल्या सामन्यात विजय मिळवला. विजयासाठी 3 चेंडुंमध्ये 6 धावांची गरज असताना मलिकने रविंद्र जडेजाला षटकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केले.

Dec 25, 2012, 08:49 PM IST